Iran Israel America War: सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी हे 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले. त्यानंतर युद्ध लवकरच संपुष्टात येणार असा दावा करण्यात येत होता. पण इराणचे निमलष्करी दल, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) अजूनही शस्त्र खाली ठेवायला तयार नाही. या युद्धाची झळ आता सर्वच जगाला बसायला लागली आहे. खास करून पेट्रोल-डिझेल आणि […]
Archives for March 2026
केरळला फिरायला जाताय, तर मग ‘या’ खास ठिकाणांना भेट द्याच
निसर्गाच्या कुशीत वसलेले Gods Own Country म्हणून ओळखले जाणारे केरळ. तर केरळ हे असं ठिकाण आहे जिथे प्रत्येकाचे निसर्गात वेळ घालवण्याचे आणि त्याचे हे ठिकाण पाहण्याचे स्वप्न पूर्ण होते. उंच पर्वत, शांत बॅकवॉटर आणि मुबलक प्रमाणात असलेल्या नारळाच्या झाडांसह, त्याचे सौंदर्य आणि हिरवळ तुमच्या मनाला शांत करते. तुम्हीही केरळला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या […]
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही पूर्ण केलं, विकसित महाराष्ट्राची थीम असलेला अर्थसंकल्प – CM फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात गावापासून शहरांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांसाठीच्या घोषणांचा समावेश आहे. तसेच या अर्थ संकल्पात काही नवीन योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत अर्थसंकल्पावर भाष्य केले. […]
Gautam Gambhirl : खुर्चीतून उठला आणि…. बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा ‘कारनामा’ पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल
Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : टी20 वर्ल्ड कप 2026 ची सेमीफयानल काल झाली. वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आणि फायनमध्ये धडक मारली. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली, पण काही चेंडू आणि […]
Dattatray Bharne On Budget | शेतकरी कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार, म्हणाले….
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे ‘विकसित महाराष्ट्र 2027’ या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत […]
या बॉलिवूड अभिनेत्रीने 9 वर्षात दिले फक्त 8 चित्रपट, लग्न करताच अभिनयाला केला रामराम, आता करतेय मुलांचा सांभाळ
चित्रपटसृष्टीत अनेकदा असे दिसून येते की अभिनेत्रींचे करिअर अभिनेत्यांच्या तुलनेत कमी काळ टिकते. लग्नानंतर अनेक अभिनेत्री अभिनयापासून दूर जातात. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यापैकी काही अभिनेत्री नंतर पुन्हा चित्रपटसृष्टीत परतल्या तर काहींनी कायमचा अभिनयाला रामराम केला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे हेजल कीच. ‘बॉडीगार्ड’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या हेजल कीचने क्रिकेटपटू युवराज सिंहशी लग्न केल्यानंतर अभिनयापासून […]