मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील पर्यटनासाठी आणि मनोरंजनसृष्टीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटींहून 38 कोटींपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणं, खाजगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आणि पर्यटन परिपथ विकसित करणे, […]
Archives for March 2026
Saskhi MS Dhoni Video : अगं बाई.. खाली बस, आऊट नाहीये तो ! आनंदाने नाचणाऱ्या साक्षीला धोनीने बसवलं शांत, सगळ्यांना हसू अनावर
मुंबईतील वानखेड़े स्टेडियमवर टी 20 वर्ल्डकमधील भारत वि. इंग्लंड हा हायव्होल्टेज सामना झाला. भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये ध़क मारली. आता 8 मार्च रोजी न्युझीलंड आणि भारत यांच्या विजेतेपदासाठी लढत होणार असून विजेता संघ हा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणार आहे. भारत वि. इंग्लंड हा सामना पाहण्यासाठी काल वानखेडेवर अनेक सेलिब्रिटी, तसेच क्रिकेटरही हजर होते, यावेळी कॅप्टन कूल, […]
टीम इंडियाचा लक फॅक्टर! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यांचा निकाल पाच जणांच्या हाती, आयसीसीची घोषणा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा विजेता कोण? हे 8 मार्चला स्पष्ट होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यापैकी एक जण जेतेपदाचा मानकरी असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला आणि न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दोन्ही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. आता अंतिम सामन्यात जो संघ […]
स्फोटकांचे आवाज, रात्री आकाशात दिसणारी क्षेपणास्त्रे..; दुबईत अडकलेल्या स्मिता गोंदकरची एकनाथ शिंदेंनी केली मदत
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण जगात तणावाचं वातावरण आहे. त्यानंतर इराणनेही कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी तळांवर हल्ले केले. या सर्वांचा परिणाम जगातील विमान उड्डाणांवर झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी पश्चिम आशियातील त्यांची विमानसेवा स्थगित केली आहे, तर काही उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना अनेक समस्यांचा सामना करावा […]
Chanakya Niti : जर तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असेल, तर ही एक चूक कधीच करू नका
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य न वाटता उपयोगी वाटतात. चाणक्य म्हणतात अनेकदा आपल्या समोर अशी परिस्थिती असते, की आपल्याला संकटांनी चारही बाजुने घेरलेलं असतं. आपण एका संकटातून मार्ग काढतो, तोपर्यंत दुसरं संकट […]
Maharashtra budget : राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, अर्थसंकल्पात पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले आहे. […]