आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही माणसाला उपयोगी ठरतात. माणसानं कोणाशी मैत्री करावी? आणि कोणापासून लांब राहावं, माणसानं कसं जीवन जगावं आणि कसं जिवन जगू नये? माणसानं कुठे जावं आणि कुठे जाऊ नये? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य […]
Archives for March 2026
शाहिद आफ्रिदीने भारताचं उदाहरण देत जावयाला फटकारलं, पण शेवटी गरळ ओकलीच
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोणीही विसरू शकणार नाही. कारण मोठी धावसंख्या असूनही इंग्लंडने झुंजार खेळी केली. 253 धावांचा पाठलाग करताना फक्त 7 धावा कमी पडल्या. इंग्लंडच्या पराभव करण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचा हातभार होता. त्याच्या भेदक गोलंदाजीशिवाय हा विजय शक्यच नव्हता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेलच्या […]
आता नियम धाब्यावर का? मला लिलावतीला जाऊन सिटी स्कॅन करता येणार नाही म्हटल्याने शो सोडला; ‘बिग बॉस मराठी 1’च्या स्पर्धकाचा सवाल
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक सुशांत शेलार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शो विषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आताचा सिझन पहिल्या सिझनपेक्षा किती वेगळा आहे, आताचे नियम किती वेगळे आहेत, याविषयी त्याने खुलासा केला. “मी बिग बॉसच्या घरात जाऊन आलोय, त्यामुळे इतर स्पर्धक कसे आहेत, कसे खेळत आहेत हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ का होईना, शो […]
Chanakya Niti : मुलांना यशस्वी झालेलं पाहायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कराच
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जर कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर ती म्हणजे तिथले तरुण, ज्या राष्ट्रात तरुणांची संख्या जास्त त्या राष्ट्राचा विकास अधिक गतीने होतो. ते राष्ट्र सर्वशक्तीमान होतं. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा […]
उष्माघाताच्या त्रासापासून बचाव करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ बियांचे पाणी पिणे ठरेल फायदेशीर
कडक उन्हाच्या तीव्र झळा आता जाणवू लागल्या आहेत. तीव्र सूर्यप्रकाश, वाढते तापमान आणि उष्ण वारे यांचा अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. या दिवसांमध्ये होणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे उष्माघात, डिहायड्रेशन आणि अशक्तपणा. जेव्हा आपल्यापैकी अनेकजण कामानिमित्त दुपारी घराबाहेर पडतात तेव्हा खऱ्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. यासाठी आयुर्वेद तज्ञ उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी आणि […]
T20 World Cup 2026: संजू सॅमसनच्या वडिलांना अश्रू अनावर, नेमकं काय झालं?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनची बॅट काही चालली नाही. साखळी फेरीत एक संधी मिळाली त्यातही खास करू शकला नाही. झिम्बाब्वेविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली पण मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. त्यात सुपर 8 फेरीच्या करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाची नाजूक स्थिती होती. वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन […]