महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘लवकर या-लवकर जा’ योजना नेमकी काय आहे? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, या योजनेअंतर्गत […]
Archives for March 2026
जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, फळे आणि भाजीपाला निर्यातदारांना सरकारचा हा दिलासा
मुंबई, दि. १० : राज्यातील फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांचे जहाजांअभावी कंटेनर अडकले आहेत. सध्या सुमारे २५० कंटेनर जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) येथे अडकून पडले आहेत, तर आणखी सुमारे १५० कंटेनर गुजरात येथील मुंद्रा बंदरावर थांबलेले आहेत. त्यामुळे हा भाजीपाला आणि फळे खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे आता या निर्यातदारांना आणि […]
वडिलांच्या मृत्यूनंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण काय? रिंकु सिंहने सांगितलं खरं काय ते
टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान रिंकु सिंह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. त्यामुळे स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतावं लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रिंकु सिंहचे वडील कर्करोगामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. रिंकु सिंहला हा धक्का स्पर्धा सुरू असताना बसला होता. रिंकु तात्काळ घरी […]
T20 World Cup 2028: टी20 वर्ल्डकपच्या पुढच्या पर्वासाठी 12 संघ ठरले, 8 जागांसाठी होणार लढत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर आता 3 स्टार असणार आहेत. असं असताना टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी असते. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि […]
Sharad Koli On Naresh Mhaske | ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर…नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने ठाकरे गटात संताप!
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विधानपरिषदेवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत जायचे असेल, तर त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा लागेल. या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. कोळी म्हणाले, “कोण नरेश म्हस्के? नरेश म्हस्के हे ठाणे जिल्ह्यास लागलेला कलंक […]
Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताने मिळवलं आहे. पण या स्पर्धेतील काही घडामोडी अजूनही प्रभाव टाकत आहेत. या स्पर्धेत अर्शदीप सिंगने जबरदस्त कामगिरी केली होती. टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण अंतिम सामन्यात केलेली एक चूक त्याला भोवली आहे. अर्शदीप सिंग आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याच्या सामना मानधनातून 15 […]