आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? याबाबत आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती -पत्नीचं […]
Archives for February 2026
WI vs ZIM: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शिमरोन हेटमायरचं वादळ घोंघावलं, 16 दिवसात विक्रम मोडला
टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकाची कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा डाव वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडला. दव फॅक्टर लक्षात घेता वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाजी केली. (Photo- Windies Cricket Twitter) ब्रँडन किंग आणि शाई होपने सावध सुरूवात केली. पण दोघंही […]
पॅन कार्डमध्ये दिलेल्या 10 अंकांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या
तुम्ही पॅन कार्ड वापरतात, पण तुम्हाला पॅन कार्डच्या 10 अंकी क्रमांकाविषयी माहिती आहे का, आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. पॅन कार्ड हे भारतातील जवळजवळ प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अनिवार्य दस्तऐवज बनले आहे. पॅन कार्ड हे भारत सरकारच्या आयकर विभागाद्वारे जारी केले जाते. पर्मनंट अकाउंट नंबर (PAN) हा एक युनिक […]
पाकिस्तानच्या सीरिजचा भारतात धुमाकूळ, पाहण्यासाठी प्रचंड क्रेझ, शेवटचा भाग फ्रीमध्ये पाहता येणार
Meri Zindagi Hai Tu : पाकिस्तानी लोकप्रिय ड्रामा Meri Zindagi Hai Tu आता आपल्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून एपिसोड 31 विषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः भारतातील चाहत्यांना या भागाची रिलीज डेट, वेळ आणि तो कुठे पाहता येईल याबाबत माहिती जाणून घ्यायची आहे. रमजान महिन्यामुळे शोच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात आल्याने अनेक […]
JNU मधील हिंसाचारानंतर विद्यापीठ प्रशासन आक्रमक, आरोपी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळाला होता. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने एक निवेदन जारी केले आहे. प्रशासनाने ही घटना गंभीर असल्याचे म्हणत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनुशासनहीनतेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दोन गटांमध्ये हाणामारी या घटनेबाबत […]
वायू प्रदुषणामुळे त्वचेमध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
आजकाल वायू प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. विषारी हवेच्या संपर्कात आल्याने अनेक रोगांचा धोका वाढला आहे. वायू प्रदूषण फुफ्फुसांसाठी सर्वात धोकादायक मानले जाते, परंतु त्याचा आपल्या त्वचेवरही वाईट परिणाम होतो. जेव्हा आपण प्रदूषणात असता तेव्हा आपली त्वचा सतत धूळ, धूर, विषारी वायू आणि सूक्ष्म कणांच्या संपर्कात […]