आपण अनेकदा भांडी धुण्यासाठी बाजारातून साबण घेऊ येतो. अशा साबणांचा वापर केल्यावर भांडी तर मस्त चमकतात परंतु महिलांचे हात मात्र कोरडे होतात. हात खराब होतात. त्यामुळेच हात खराब होणार नाहीत यासाठी तुम्ही घरीच एक साबण तयार करू शकता. हा साबण कसा तयार करता येईल ते जाणून घेऊ या. घरी तयार केलेल्या या साबणामुळे तुमचे हात […]
Archives for February 2026
PAK vs ENG : पाकिस्तान आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडणार का? तसं झालं तर काय? जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. खरं तर हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाला तर उपांत्य फेरीचा मार्ग बंद होणार आहे. इंग्लंड सध्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. कारण पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे […]
Chanakya Niti : लगेच बदला तुमच्या स्वभावातल्या या सवयी, अन्यथा कवडीचीही किंमत मिळणार नाही!
आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन आयुष्यात कसे जगावे, कसे राहावे याबाबतही बरेच सल्ले दिलेले आहेत. आचार्य चाणक्य यांनी काही सवयी बदलण्यास सांगितले आहे. या सवयी न बदलल्यास तुम्हाला मेहनत करूनही सन्मान मिळणार नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार स्वत:ला किंमत द्या. तुम्ही स्वत:ला किंमत न दिल्यास लोकदेखील तुम्हाला किंमत देणार नाहीत. तुम्ही नेहमी स्वत:ला कमजोर समजत असाल तर […]
90च्या दशकातील रोमँटिक गाणं, आजही प्रेक्षक ऐकताच दिवस गुणगुणतात, ठरलं होतं प्रचंड सुपरहिट
Bollywood Romantic Song: 90च्या दशकात रोमँटिक गाण्यांचा वेगळाच जलवा होता. रेडिओवर हे गाणे ऐकून लोक गुणगुणायचे. चाहत्यांना ते इतके आवडायचे की कॅसेट्स विकत घेऊन वारंवार ऐकायचे. हे गाणे प्रेमाचा गोडवा आणि भावना इतक्या सुंदर रीतीने व्यक्त करतात की प्रत्येकजण प्रभावित होत असे. फिल्म इंडस्ट्रीत त्यांचे महत्त्व यासाठी होते की ते प्रेक्षकांना थिएटरपर्यंत ओढत होते. आजही […]
मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळलं, उड्डाण घेताच संपर्क तुटला, अन्…
झारखंडमधून मोठी बातमी समोर येत आहे. रांची येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. टेकऑफनंतर काही वेळातच एका एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला. हे विमान दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र उड्डाण केल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हे विमान कोसळते. ही एअर अॅम्ब्युलन्स एका रुग्णाला दिल्लीला घेऊन जात होती. चतरा आणि सिमरियाच्या सीमेवर विमान […]
मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावं बटाटा की रताळं?
मधुमेह हा भारतात एक सामान्य आजार बनला आहे. देशातील लाखो लोक एकतर मधुमेहाने ग्रस्त आहेत किंवा त्यांची रक्तातील साखर नियंत्रणात नाही. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दररोजच्या ताटात काय खावे आणि काय खाऊ नये, विशेषत: बटाटे आणि रताळे यासारख्या सामान्य भाज्यांच्या बाबतीत. कोणी म्हणतो की बटाटे विष आहे, तर कोणी रताळ्याला चमत्कारी […]