महाराष्ट्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन केले. त्यांनी नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा जोरदार निषेध केला. यावेळी धिक्कार असो, धिक्कार असो आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने असे आरोप करत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
Archives for February 2026
सूर्यकुमार यादव संतापला, थेट वाद, तो धक्कादायक अखेर पुढे, भारतीय क्रिकेट संघात…
आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2026 ची भारताची दमदार सुरूवात झाली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात भारताला दारून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे खापर ईशान किसन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यावर फोडण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत सामना खेळत असताना तिन्ही खेळाडूंचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ तडगा असतानाही त्यांना हलक्या घेण्याची चूक भारतीय क्रिकेटर्सने केली. […]
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने घेतलं आलिशान घर, पहा सुंदर फोटो
ब्रेकअपच्या वृत्तांदरम्यान अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. ताराने नुकतंच तिच्या हक्काचं घर घेतलं आहे. या सुंदर घराचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तारा सुतारियाने स्वत:चं घर घेतलं आहे. या घराचं इंटेरिअर आणि त्याची सजावट ताराने तिच्या पसंतीने केली आहे. 'नवीन सुरुवात.. माझ्या […]
बळजबरीने लग्न लावलं, पत्नीवर कधीच प्रेम केलं नाही..; मोठ्या अभिनेत्याचा खुलासा
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक निरहुआ उर्फ दिनेश लाल यादव त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत तो त्याच्या लग्नाबद्दल, पती आणि मुलांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत निरहुआने त्याच्या लग्नाबद्दल केलेल्या खुलासामुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. माझं लग्न बळजबरीने माझ्या इच्छेविरोधात करण्यात आलं होतं, असा खुलासा […]
Ranchi Plane Crash : घनदाट जंगल, मोठा स्फोट आणि… विमान अपघाताची मोठी कारणे कोणती? मिनिट टू मिनिट अपडेट काय?
झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने टेकऑफ केलेल्या एअर अँब्युलन्सचा काल भीषण अपघात झाला. 23 फेब्रुवारी ( सोमवार) रोजी हे विमान झारखंडच्या चतरा जवळ कोसळलं आणि मोठा अपघात झाला. हे विमान दिल्लीला जाण्यासाठी निघालं होतं. मात्र टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत हे विमान खाली कोसळलं. या विमानात […]
भात बनवण्यापूर्वी तांदूळ भिजवणे योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात?
बहुतेक भारतीयांच्या आहारात नक्कीच भात असतो. अनेक राज्यांमध्ये लोक सकाळी आणि संध्याकाळी भात खाणे पसंत करतात. तांदूळ हलका, पचण्याजोगा आणि ऊर्जा देणारा अन्न मानला जातो. बरेच लोक तांदूळ बनवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवतात, तर काही लोक तांदूळ धुवून लगेच उकळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शिजवण्यापूर्वी तांदूळ काही काळ पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तांदळाचे […]