मुंबई महापालिका लवकरच 36 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी मोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या अर्थसंकल्पात या निर्णयाची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबईकरांसाठी अनेक विकास प्रकल्प मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेकडे एकूण 81 हजार 449 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी 36 हजार 623 कोटी रुपयांच्या ठेवी येत्या आर्थिक वर्षात […]
Archives for February 2026
ENG vs PAK : W,W,W, शाहिन आफ्रिदीची कडक कामगिरी, इंग्लंड विरुद्ध मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
पाकिस्तानचा अनुभवी आणि प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शाहीनने सुपर 8 फेरीतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. हॅरी ब्रूक याने चाबूक शतक करत इंग्लंडला जिंकवल्याने शाहीनच्या या वर्ल्ड रेकॉर्डची चर्चा फार झाली नाही. मात्र शाहीनने काही […]
vastu tips : घरात लावा फक्त हे एक झाड, कधीच पैसा कमी पडणार नाही
धार्मिक ग्रंथांमध्ये झाडे-झुडपे यांचा उल्लेख आहे. मनी प्लांट आणि तुळशीसह अनेक झाडे खूप शुभ मानली गेली आहेत . धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार झाडे लावल्याने घरातील वातावरण आनंददायी राहते. वातावरणात शुद्धता येते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अनेक झाडे-झुडपे घराच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील उपयुक्त ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अत्यंत शुभ वनस्पतीबद्दल सांगणार आहोत. वास्तु […]
कधीकाळी सलमान खानची आवडती हिरोईन, लग्न होताच झाली गायब, आता जगतेय असं आयुष्य!
सुपरस्टार सलमान खानसोबत जिनं काम केलं त्याच भाग्यश्री या अभिनेत्रीचा नुकताच वाढदिवस झाला. ही अभिनेत्री सिनेसृष्टीत आली तेव्हा ती फारच कमी वेळात प्रसिद्ध झाली. तिचा मैना प्यार किया हा चित्रपट आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. या चित्रपटानंतर सगळीकडे तिचीच चर्चा चालू झाली. बॉलिवुडमध्ये ती मोठं नाव कमवेल असं सगळेच मानू लागले. पण नंतर […]
GK : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
कोणत्या राज्यात जास्त जिल्हे : उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत. या राज्यात सध्या एकूण 75 जिल्हे आहेत. ही संख्या भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. प्रशासकीय विभाग : 75 जिल्ह्यांचे योग्य नियोजन आणि प्रशासकीय सुलभतेसाठी त्यांची 18 विभागांमध्ये (Divisions) विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे नेतृत्व जिल्हा दंडाधिकारी (DM) किंवा जिल्हाधिकारी करतात. […]
नारळ पाणी की ऊसाचा रस, उष्णतेपासून कोण करते संरक्षण?
नारळपाणी हे उन्हाळ्यातील सुपर ड्रिंक मानले जाते, तर काहीजण उसाचा रस पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा आरोग्याच्या स्वच्छतेचा विचार केला जातो तेव्हा उसाच्या रसापासून दूर राहणे चांगले. मात्र आपल्या भारतातील बहुतांश लोकं ही उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी उसाचा रस पितात. तज्ञांच्या मते उसाचा रस आणि नारळ पाणी उन्हाळ्यात पिणे चांगले आहे […]