ज्योतिषशास्त्रात सोने, चांदी, तांबे आणि पितळ यासारखे धातू महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे असे मानले जाते की चांदीचं कडं घालणे हे काही राशीच्या लोकांना खूप शुभ आहे. यामुळे शरीर आणि मन संतुलित राहते. कारण चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अधिक तणाव किंवा मानसिक शांतीचा अभाव जाणवत असेल तर चांदीचं कडं […]
Archives for February 2026
Sadabhau Khot Vs Jayant Patil : थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे भाकीत केले आहे. खोत यांच्या मते, जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये सामील होतील, कारण ते सत्तेशिवाय फार काळ राहू शकत नाहीत. खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गेल्या २० वर्षांच्या काळात वाळवा-शिरगाव पूल, परिसरातील पाणंद रस्ते आणि पाणी योजना यांसारखी विकासकामे न […]
IND vs SA : वर्ल्ड कप आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म अप मॅच जिंकलो, पण या विजयातही टीम इंडियाचे मायनस पॉइंट काय?
टीम इंडिया काल वर्ल्ड कपच्या वॉर्म अप मॅचमध्ये खेळली. वॉर्म अप मॅच म्हणजे प्रत्यक्ष वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच सराव सामना. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सराव सामन्यात टीम इंडियाने 30 धावांनी सहज विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये पाच बाद 240 धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 210 धावा केल्या. या […]
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान
संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि अन्य पक्षांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर बोलताना, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे राऊत म्हणाले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष अद्याप महाविकास आघाडी तसेच इंडिया ब्लॉकचा सदस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. […]
आई लवकरच भेटीन.., अर्जुन कपूरच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत; सुशांतच्या शेवटच्या पोस्टशी कनेक्शन
अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या आईच्या किती जवळ होता, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. विविध प्रसंगी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की आईविना त्याच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही. आता आईच्या जन्मदिनी अर्जुन कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंत […]
Chanakya Niti : या लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात, कराल पश्चाताप
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जर सर्वात सुंदर कोणतं नातं असेल तर ते नातं […]