असं म्हणतात की अभिमान आणि गौरवाचं सातत्य जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत सर्वत्र फक्त आपल्या यशाच्या चर्चा सुरु राहतात. पण जेव्हा सर्वकाही धुळीस मिळतं, तेव्हा काहीच पूर्वीसारखं राहत नाही. राहतात तर ते फक्त फक्त किस्से… असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. जिला हॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचं किताब मिळालं… त्यानंतर या अभिनेत्री बॉक्स ऑफिसची […]
Archives for February 2026
5 वा 8 नव्हे तब्बल 14 लेन : भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस- वे, ट्रॅफीकची कटकट नाही की रेड सिग्नलची अडचण नाही
कोणत्याही देशाची प्रगती त्याच्या रस्त्यांवरुन मोजली जाते. भारतातही रस्ते महामार्गाचे जाळे वाढत आहे. आता देशाला सर्वात मोठा एक्सप्रेस-वे मिळाला आहे. या एक्सप्रेसवेला पाहून लोक परदेशातील महामार्ग विसरुन जातील इतका तो भव्य आहे. हा एक्सप्रेस-वे पाच किंवा आठ पदरीनसून चक्क १४ पदरी आहे. हा भारतातला सर्वात रुंद एक्सप्रेस -वे म्हटला जात आहे. या हायवेवर वाहनाने कोणत्याही […]
Chanakya Niti : या दोन गोष्टींना घाबरलात तर संपलात म्हणून समजा, चाणक्य यांनी सांगितलं आयुष्यातील कटू सत्य
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य वाटत नाहीत, उलट चाणक्य यांनी जे विचार आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. चाणक्य म्हणतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या आयुष्यात अनेक […]
घरात ‘या’ देवी-देवतांचे फोटो ठेवणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या
हिंदू धर्मात घराचे मंदिर आणि त्यात ठेवलेल्या देवी-देवतांच्या चित्रांना विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की घरात योग्य देवी-देवतांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार घरात काही देवी-देवतांची विशेष प्रकारची चित्रे किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की ते घराच्या शांतता आणि सकारात्मक उर्जेवर परिणाम […]
RCB vs DC Final: दिल्लीचा फायनलमध्ये धमाका, कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, आरसीबी विरुद्ध काय केलं?
दिल्ली कॅपिट्ल्सने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीने आरसीबी विरुद्ध 203 धावा केल्या. दिल्लीने यासह या स्पर्धेच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo Credit : PTI) दिल्लीने आरसीबी विरुद्ध 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 203 धावा केल्या. दिल्लीची या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळण्याची सलग आणि एकूण चौथी वेळ आहे. मात्र दिल्ली पहिल्यांदाच […]
Ajit Pawar Death: दादा माझ्याबद्दल जे दोन शब्द बोलेले ते…, असं काय म्हणाली गौतमी पाटील?
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. 28 जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. विमान अपघातात दादा यांचं निधन झालं. मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचा विमान अपघातातन निधन झालं. अजित दादा यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. […]