आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा आता रंगतदार स्थितीत आली आहे. सध्या या स्पर्धेत सुपर 8 फेरीचा थरार पाहयाला मिळतोय. इंग्लंडने सुपर 8 फेरीत सलग 2 सामने जिंकून सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यानंतर टीम इंडियाने गुरुवारी 26 फेब्रुवारीला झिंबाब्वेवर 72 धावांनी मात करत सुपर 8 फेरीतील […]
Archives for February 2026
ENG vs NZ Super 8 : न्यूझीलंडचं मिशन सेमी फायनल, इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाकिस्तानचा पत्ता कट करणार?
न्यूझीलंड क्रिकेट टीम शुक्रवारी 27 फेब्रुवारीला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडसमोर या सामन्यात इंग्लंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. इंग्लंड सर्वात आधी उपांत्य फेरीत पोहचली आहे. तर न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी […]
Holi 2026 : लग्नानंतरची पहिली होळी सासरी का करत नाही?
भारतीय सण हा केवळ एक सण नाही, तर तो परंपरांचा संगम देखील आहे. होळी हा केवळ मिठाई आणि रंगांचा नाही, तर बर् याच परंपरा देखील आहेत. तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना नेहमी असे म्हणताना ऐकले असेल की जर तुमच्या घरात कोणाचे नवीन लग्न झाले असेल तर तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पहिली होळी सासरी जात नाही. […]
फराह खानच्या पतीचं 52 व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी अवाक्!
प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर 52 वर्षांचा आहे. तो सध्या त्याच्या थक्क करणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. शिरीषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. हा शिरीषच आहे की अजून कोण, असा प्रश्न अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे. यामागचं कारण म्हणजे या फोटोंमध्ये […]
Chandra Grahan 2026: होळीला की धुळवडीला नेमके केव्हा आहे वर्षाचे पहिले चंद्रग्रहण ? भारतातून दिसणार का ?
Chandra Grahan 2026: खगोल विज्ञानात चंद्र ग्रहण एक विशेष घटना मानली जाते. ही घटना सुर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यानंतर घडते.यामुळे सुर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषशास्राच्या दृष्टीने देखील मोठे महत्व दिले जाते. ग्रहणाचा काळ धार्मिक मान्यतेनुसार अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेलाच चंद्रग्रहण लागत असते. यावर्षी […]
पोळ्या बनवताना मोजणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या शास्त्रीय कारण……
दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत भारतीयांना पोळ्या खायला आवडते. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की घरात सदस्यांची संख्या लक्षात घेऊन किंवा मोजत पोळ्या बनवल्या जातात. अनेकदा स्वयंपाकघरातून आवाज येतो की मी किती भाकरी करू, किती पोळ्या खाऊ? तुमच्या घरातही असेच घडते का? खरे तर आजकालच्या काळात अनेक लोक मोजून पोळ्या खातात. शहरी लोकांसाठीही ही पद्धत योग्य […]