Kalyan Dombivali Municipal Election Result : राज्यात महानगरपालिकेची निवडणूक संपली असली तरीदेखील या निवडणुकीमुळे नगरसेवकांचा चालू झालेला घोडेबाजार अद्याप सुरूच आहे. आपल्याच पक्षाचा महापौर बासावा यासाठी त्या-त्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. इथे ठाकरे गटाचे चार नगरसेवक फुटल्याचे बोलले जात आहे. […]
Archives for January 2026
Padma Awards List : भारत सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा, वाचा संपूर्ण यादी
भारत सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यावेळी 45 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे, प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा भारताच्या राष्ट्रापतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त […]
तूपामुळे केस होतील फ्रिज फ्री, लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या….
फ्रिझी म्हणजेच कोरडे, गुंतागुंतीचे आणि निर्जीव केस ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. हवामानातील बदल, आर्द्रतेचा अभाव, वारंवार शॅम्पू करणे, उष्णता स्टायलिंग आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांची नैसर्गिक आर्द्रता दूर होते. जेव्हा केसांचा ओलावा कमी होतो, तेव्हा त्याचा वरचा थर उघडण्यास सुरवात होते आणि केस फ्लफी, कडक आणि हाताळण्यास कठीण दिसतात. अशा […]
बाजारात घसरण सुरु असताना पतंजलीची मात्र कमाल, कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल
शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असलेली पाहायला मिळत आहे. परंतू गेल्या आठवड्यात सलग तीन कामकाजाच्या दिवसात पतंजली फूड्सचे शेअर मात्र वधारल्याचे पाहायला मिळाले आहेत. खास बाब म्हणजे या तिन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये सुमारे २ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीत ०.७० घसरण पाहायला मिळाली आहे. जेथे शेअर बाजारात ओव्हरऑल गुंतवणूकदारांना तीन दिवसात नुकसान […]
Padma Awards : रोहित शर्मा व हरमनप्रीत कौर यांच्यासह क्रीडा श्रेत्रातील दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील 131 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे. क्रीडा क्षेत्रातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातील सर्वात यशस्वी टेनिस खेळाडूंपैकी एक विजय अमृतराज यांनाही पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. यात कोणत्या खेळाडूंचा आणि […]
GK : क्रिकेटमध्ये फक्त तीनच स्टंप का असतात? भले-भले क्रीडाप्रेमी फेल
सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची. गोलंदाजाची अडचण : दोन स्टंपमध्ये अंतर जास्त असल्याने अनेकदा चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून जायचा, ज्यामुळे फलंदाज बाद होत नसे आणि गोलंदाजांना विकेट मिळवणे कठीण व्हायचे. नियमातील अडचण : क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू स्टंपला लागल्याशिवाय फलंदाज […]