• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WIND vs WSL : श्रीलंका गोलंदाजांसमोर ढेर, टीम इंडियासमोर 129 धावांचं आव्हान, सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी

December 23, 2025 by admin Leave a Comment


श्रीलंका वूमन्स टीमचे फलंदाज सलग दुसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ढेर झाले आहेत. श्रीलंका टीमला दुसऱ्या सामन्यातही 130 पार मजल मारता आली नाही. भारताने श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 9 झटके देऊन 128 रन्सवर रोखलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसऱ्या विजयासाठी अवघ्या 129 धावांची गरज आहे. श्रीलंकेने 2 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फार यश आलं नाही. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी झटपट झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर ज्यांना सुरुवात मिळाली त्यांनाही श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवता आलं नाही. त्यामुळे आता टीम इंडिया हे आव्हान किती षटकांत पूर्ण करते? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! आसाममध्ये मोठा हिंसाचार, अनेकजण जखमी; तडकाफडकी कर्फ्यू लागू; कारण काय?
  • पूजेदरम्यान कोणत्या वस्तू पुन्हा वापरता येतात आणि कोणत्या नाही? जाणून घ्या ‘हे’ नियम
  • IND vs SL : शफाली वर्माची वादळी खेळी, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा
  • GK : मामाच्या मुलीशी लग्न करणे योग्य की अयोग्य? उत्तर वाचून हैराण व्हाल
  • Fact Check: ‘अवतार ३’मध्ये गोविंदाची एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in