• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ranveer Singh On Dhurandhar : धुरंधरच्या यशासाठी सगळीकडे अक्षय खन्नाचं कौतुक होत असताना रणवीर सिंह पहिल्यांदाच बोलला की…

December 15, 2025 by admin Leave a Comment


सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त धुरंधरचीच चर्चा आगहे. रणवीर सिंहची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचं संगीत आणि डायलॉग लोकांच्या ओठावर बसले आहेत. कलाकारांच्या अभिनयाची सुद्धा खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट एक नवीन इतिहास रचतोय.

कमाईचे मागचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जितकी कमाई केली त्यापेक्षा जास्त उत्पन्न दुसऱ्या आठवड्यात कमावलं. चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे रणवीर सिंह खूप खुश आहे. त्याने एका पोस्टच्या माध्यमातून आपलं मत मांडलय.

कमाईचे मागचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जितकी कमाई केली, त्यापेक्षा जास्त उत्पन्न दुसऱ्या आठवड्यात कमावलं. चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे रणवीर सिंह खूप खुश आहे. त्याने एका पोस्टच्या माध्यमातून आपलं मत मांडलय.

धुरंधर चित्रपट उत्तम आहेच. पण सर्वात जास्त कौतुक होतय ते अक्षय खन्नाचं. त्याने पाकिस्तानातील ल्यारीचा डॉन रहमान डकैत रंगवला आहे. अक्षय खन्नाचा अभिनय आणि त्याने गाण्यावर धरलेला ठेका सगळीकडे व्हायरल झाला आहे. लोक या गाण्याचे रिल्स बनवत आहेत.

धुरंधर चित्रपट उत्तम आहेच. पण सर्वात जास्त कौतुक होतय ते अक्षय खन्नाचं. त्याने पाकिस्तानातील ल्यारीचा डॉन रहमान डकैत रंगवला आहे. अक्षय खन्नाचा अभिनय आणि त्याने गाण्यावर धरलेला ठेका सगळीकडे व्हायरल झाला आहे. लोक या गाण्याचे रिल्स बनवत आहेत.

खरंतर या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहे. पण कौतुक मात्र सर्वात जास्त अक्षय खन्नाचं होतय. धुरंधरच्या रिलीज आधी खराब रिव्यू आणि बॅड पीआरची चर्चा होती. पण चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर वातावरण बदलून गेलय.

खरंतर या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहे. पण कौतुक मात्र सर्वात जास्त अक्षय खन्नाचं होतय. धुरंधरच्या रिलीज आधी खराब रिव्यू आणि बॅड पीआरची चर्चा होती. पण चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर वातावरण बदलून गेलय.

'नशिबाची एक खूप सुंदर सवय आहे वेळ आल्यावर ती बदलते. पण सध्या नजर आणि संयम....' असं रणवीरने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप दिवसांनी हिंदी सिनेमात चांगलं कथानक पहायला मिळालय.

'नशिबाची एक खूप सुंदर सवय आहे, वेळ आल्यावर ती बदलते. पण सध्या नजर आणि संयम….' असं रणवीरने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप दिवसांनी हिंदी सिनेमात चांगलं कथानक पहायला मिळालय.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात बांबूचं रोप असणं शुभ की अशुभ? पहा वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
  • Shivali Parab Photos: नेमकं दाखवायचं तरी काय?; ‘त्या’ फोटोंंमुळे शिवाली परब झाली ट्रोल
  • बीसीसीआयचा दिग्गज खेळाडूंना दणका, फक्त एकाच खेळाडूला मिळाली सूट; झालं असं की…
  • Ranveer Singh : 8 तासांच्या शिफ्टवरून नवरा-बायकोतही वाद ? दीपिकाला चॅलेंज देत रणवीर म्हणाला..
  • खरमास आणि शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे लग्न सोहळ्याला स्थगिती, फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त असलेल्या ‘ही’ आहे तारखांची यादी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in