• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?

December 1, 2025 by admin Leave a Comment


भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
  • वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?
  • झोपेत स्वतःला ‘त्या’ अवस्थेत पाहणे शुभ की अशुभ? भविष्यातील धोक्याचे संकेत देतात असे स्वप्न!
  • IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार, या तारखेपासून सामन्यांना सुरुवात!
  • शिर्डीच्या साई मंदिरात भक्ताने केलं 12 लाखांचे गुप्त दान, फोटो आले समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in