बॉलिवूड अभिनेत्री त्यांचे सौंदर्य टीकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांची त्वचा कायम चांगली राहावी यासाठी ते बरीच काळजी घेत असतात. मग ते कॉस्मटीक असो किंवा नैसर्गिक पद्धतीने असो. पण बऱ्याचशा अभिनेत्री घरगुती उपायही बरेचसे करताना दिसतात ज्यामुळे त्यांची स्कीन आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते. अशीच एक अभिनेत्री आहे ती देखील एक घरगुती उपाय करते ज्यामुळे तिच्या शरीराचा […]
lifestyle
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने खरंच ‘हे’ आजार होतात का? काय काळजी घ्यावी?
अंघोळ केल्याने शरीराचा जवळपास निम्मा थकवा निघून जातो. आणि शरीर शांत, तणावमुक्त होतं. त्यामुळे सकाळी आळस जाऊन ताजेतवाने वाटावे म्हणून अंघोळ करतो. काहीजण रात्री झोपण्याआधी अंघोळ करतात जेणेकरून शरीराचा थकवा दूर होतो. रात्री आंघोळ करण्याच्या बऱ्याच फायद्यांबद्दलही आपण ऐकलं असेल. दिवसभराच्या धावपळीनंतर, धूळ आणि ताणतणावानंतर, रात्री आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतोच, शिवाय मन आणि त्वचेसाठीही […]
ऑर्गेनिक फार्मिंग ते सोलर एनर्जीपर्यंत : पतंजली पर्यावरण कसे वाचवतेय….
पतंजली आयुर्वेदने कंपनी आता ऑर्गेनिक फार्मिंग ,सोलर एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या रुपात सक्रीय रुपाने काम करत आहेत. कंपनीने ऑर्गैनिक खत विकसित करणे, सोलर एनर्जीला प्रोत्साहन देणे आणि निर्माल्यातून खत बनवण्यात सक्रीय रुपाने सामील आहे.पंतजली आयुर्वेदाच्या मते आपले पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांद्वारे पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देत आहे. पंतजलीने दावा केला आहे […]
रात्री अंघोळ केल्यामुळे कोणते आजार होतात? जाणून घ्या…
आंघोळ ही केवळ स्वच्छतेची सवय नसून शरीर आणि मन दोन्हींसाठी उपयुक्त अशी दैनंदिन प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेवर दिवसभरात धूळ, घाम, जंतू आणि मृत पेशी साचतात. आंघोळ केल्याने हे सर्व सहज दूर होऊन त्वचा ताजी आणि स्वच्छ राहते. त्यामुळे त्वचेवर होणारे इन्फेक्शन, पुरळ किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या कमी होतात. गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचा […]
पुदिन्यामुळे खरचं वजन कमी होतं का? जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे….
पुदिना हा सुगंधी आणि औषधी गुणांनी समृद्ध असा हिरवा पाला आहे. आयुर्वेदात पुदिन्याला शीतल, पचनास मदत करणारा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा माना जाते. दैनंदिन आहारात किंवा घरगुती उपायांमध्ये त्याचा समावेश केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. पुदिना पचन संस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यातील मेंथॉल पोटातील गॅस, अपचन, आम्लपित्त आणि मळमळ यावर आराम देते. पुदिन्याचा रस […]
कमी पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो का?
थंडीच्या दिवसांत शरीराला तहान कमी लागते, त्यामुळे अनेक जण नकळत पाणी कमी पितात. मात्र शरीरातील द्रवसंतुलन राखण्यासाठी हिवाळ्यातही पाण्याची गरज तितकीच असते. थंड हवेमुळे घाम कमी येतो, पण श्वसन, लघवी आणि त्वचेच्या माध्यमातून पाण्याचे नुकसान सतत होतच राहते. त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ नये यासाठी नियमित पाणीपान आवश्यक आहे. साधारणपणे प्रौढ व्यक्तींसाठी दररोज 2 ते 2.5 […]