थंडीचे वातावरण सुरू झाले आहे. सर्दी आणि खोकल्याचे हे ऋतू मुलांसाठी नेहमीच अडचणी घेऊन येतात. तापमान कमी होताच त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे वाहणारे नाक, खोकला, नाक चोंदणे, घसा खवखवणे आणि धाप लागणे यासारखी लक्षणे लवकर दिसून येतात. लहान मुलांमध्ये ही समस्या वाढते कारण ते आपली समस्या योग्यरित्या समजू शकत नाहीत किंवा समजावून सांगू […]
Archives for December 2025
H-1B आणि H-4 व्हिसात काय फरक आहे ? अमेरिकेत जाऊ इच्छीणाऱ्यांनो आता हे काम करा…
अमेरिकेत काम किंवा अभ्यासासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात बदल केले आहेत. त्यामुळे H-1B आणि H-4 व्हिसाच्या अर्जदारांना आता आपले सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक करावे लागेल. या नियमांना लागू केल्यानंतर अनेक भारतीयांची नोकरी, शिक्षण, खाजगी प्रवास आणि फॅमिली प्लानवर संकट आले आहे. नव्या नियमांना 15 डिसेंबर 2025 […]
मला भेटायला या ना… सुंदर DSP चा बिझनेस मॅनववर लव्ह ट्रॅप, चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ!
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर छत्तीसगडच्या एका डीएसपी आणि एका कोट्यवधी रुपयांच्या बिझनेसमॅनचे व्हॉट्सअॅप चॅट प्रचंड व्हायरल होत आहे. छत्तीसगड पोलिसांच्या डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांची लव्ह स्टोरी, खरंतर ‘लव्ह ट्रॅप’ची जोरदार चर्चा आहे. एका उद्योगपत्याची आणि डीएसपी यांची प्रेमकहाणी आता सस्पेन्स, थ्रिलर आणि फसवणुकीने भरलेली असल्याचे समोर आहे. दोघांचे फोटो, व्हॉट्सअॅप […]
Akshay Khanna Marriage: 50 वर्षीय अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला अभिनेता अक्षय खन्नाची एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ती जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. ‘धुरंधर’मध्ये रहमान दरोडेखोराची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप चर्चेत आला आहे. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे, पण तरीही तो वयाच्या 50 व्या वर्षी अविवाहित आहे. हो. हे स्तय असून अजूनही अक्षय खन्नाने लग्न […]
इंडिगो एअरलाईन्सचा सर्वात मोठा निर्णय, प्रत्येक प्रवाशाला मिळणार मोठं गिफ्ट; थेट घोषणा!
इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक कंपनीच्या भोंगळ कारभाळामुळे काही दिवसांपासून हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हजारो पर्यटक परदेशात, देशांतर्गत प्रवास करण्यासाठी विमानतळावर आल्यानंतर त्यांचे विमानोड्डाणच रद्द झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे या प्रवाशांना त्यांची यात्रा पूर्ण तर करता आलीच नाही. शिवाय त्यांच्या सामानाची मोठी दुर्दशा […]
जेवल्यावर लगेच सुस्ती का येते? या मागचं नेमकं कारण चला जाणून घेऊयात….
बरेच लोक जेवताच झोपू लागतात. अनेकदा लोक याला आळशीपणा समजतात, पण प्रत्यक्षात ते शरीराचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आयुर्वेदानुसार हे मंद अग्नीचे म्हणजेच कमकुवत पचनशक्तीचे लक्षण आहे. जेव्हा अग्नी क्षीण होतो, तेव्हा अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट करावे लागतात. पचनक्रियेत ऊर्जा येऊ लागते, त्यामुळे मेंदूपर्यंत ऊर्जा थोडी कमी पोहोचते आणि आपल्याला झोप येऊ लागते. आयुर्वेदाचा […]