भारताचा शेवटचा रस्ता कोणता? अनेक जण म्हणतील अरे, असा विचार तर आम्ही कधीच केला नव्हता. भारतात रस्त्यांचं मजबूत जाळं तयार झाले आहे. आता तर ग्रीन रोड, समृद्धी महामार्ग, वेगवेगळे कॉरिडोअर भारताला पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे जोडत आहेत. तर भारताचा हा अखेरचा रस्ता थेट धनुषकोडीपर्यंत जातो. धनुषकोडी हे ठिकाण तामिळनाडू राज्यातील रामनाथपूरम या जिल्ह्यात आहे. या […]
Archives for December 2025
अंथरुणात जप करणे योग्य आहे का? अन् केल्यास त्याचे फळ मिळते का?
मंत्रांचा जप करणे हे भारतीय आध्यात्मिक परंपरेचे मूलभूत तत्व मानले जाते. नामस्मरणामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं. ते केवळ मनाला शांत करत नाही तर ऊर्जा, एकाग्रता आणि आध्यात्मिक शक्ती देखील वाढवते. पण काहीजण सकाळी उठल्या उठल्या अंथरूणातच बसून जप करू लागतात. पण हे योग्य आहे का? अंथरुणावर नामस्मरण करणे किंवा मंत्रांचा जप […]
ISPL Season 3 Auction: मुंबईत 9 डिसेंबरला 408 खेळाडूंची बोली लागणार
संदीप जाधव, मुंबई, 1 डिसेंबर 2025: भारतातील आघाडीची टेनिस-बॉल टी10 स्पर्धा असलेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) आणखी एका ब्लॉकबस्टर सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच आयएसपीएलने सीझन 3 साठी 9 डिसेंबर रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. लीगच्या मोठ्या, चांगल्या आणि आव्हानात्मक सीझनसाठी आठ फ्रँचायझी त्यांचे संघ उभे करण्याच्या तयारीत आहेत. या […]
राजीनाम्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांचा युटर्न, थेट चाकणकरांवर मोठा आरोप, नेमकं काय म्हणाल्या?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर यांनी NCP शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता असंही वृत्त आलं होतं. तसेच त्यांचा राजीनामा पक्षाकडून मंजूर करण्यात आला नव्हता हे ही समोर आले होते. मात्र आता राजीनाम्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी युटर्न घेतला […]
Video: सूरज-संजनाचं लग्न थाटात, पण घरी आल्यावर ‘अशी’ अवस्था! व्हिडीओ व्हायरल
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर रोजी पुण्यातील सासवड येथे मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याने मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी विवाह केला झाला. सूरजचा साखरपुडा, हळद आणि लग्न असे सगळे विधी एकाच दिवशी मोठ्या थाटात पार पडले. सूरजच्या या लग्नाला त्याची मानलेली बहिण अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली. सेलिब्रिटी स्टाईल भव्य […]
भारतातील असे ठिकाण जिथे रस्त्याचा होतो अंत, रामायणातही आहे उल्लेख
भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते. रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या […]