एसी लोकलमध्ये बनावट सीझन पासचा वापर करून प्रवास करणाऱ्या एका हायप्रोफाइल इंजिनिअर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा बनावट पास तयार केला होता. मात्र, एका सतर्क टीसीमुळे त्यांची ही फसवणूक उघडकीस आली. यामुळे या दोघांनाही थेट तुरुंगाची हवा खावी लागल्याचे पाहायला मिळाले. नेमके काय घडले? बुधवारी […]
Archives for November 2025
Eknath Shinde : हा एकनाथ शिंदे… नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन… भर सभेत उदय सामंत यांना फोन अन्….
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच एका सार्वजनिक सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून सर्वांचे लक्ष वेधले. संगमनेर येथे अमोल खताळ यांच्या मागणीनुसार एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) स्थापनेबाबत शिंदे यांनी सामंत यांच्याकडे विचारणा केली. “गृहनिर्माण विभाग आणि नगर विकास विभाग दोन्ही माझ्याकडे आहेत, आणि आता उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. मी अमोल खताळ यांच्या […]
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी कुटुंबियांनी हेमा मालिनी यांच्यासोबत काय केलं? ज्यामुळे भडकले लोक
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन 24 नोव्हेंबर रोजी झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्या मुंबईतील घरी घालवले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील गाढ प्रेमाबद्दल संपूर्ण बॉलिवूड […]
नकाशा बदलणार, पाकिस्तानातील सिंध भारतात सामील होऊ शकतो, राजनाथ सिंह यांनी दिले संकेत
भारत आणि पाकिस्तानची 1947 साली फाळणी झाली होती, त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. अशातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल, परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सिंध नेहमीच भारताचा भाग राहील असं सिंह यांनी म्हटलं आहे. […]
थंडीच्या दिवसात तुमच्याही हातापायांची बोटे सुजतात? तर आतापासूनच घ्या अशी काळजी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी आणि खोकला हे हंगामी आजार अनेकांना होत असतात. परंतु अनेक लोकांना त्यांच्या हातापायांच्या बोटांमध्ये सूज (चिलब्लेन्स) येते. यासोबत तीव्र वेदना होऊ लागतात. अशातच जेव्हा तापमान कमी होते आणि दिवसभर सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ही समस्या आणखी त्रास देऊ लागते. तर बोटांना सूज येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की तापमानात होणारे बदल, पाण्यात जास्त […]
सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा दबदबा, पाकिस्तानची अवस्था वाईट, कोण कितव्या स्थानावर?
जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढत आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटने वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल जारी केला आहे. यात 27 आशियाई देशांच्या लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक ताकदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार चीन आशियातील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच भारताची ताकदही आशियात वाढत असल्याचे यातून समोर आले आहे. मात्र […]