बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या पश्चात दोन पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून धर्मेंद्र यांना चार मुले आहेत. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा […]
Archives for November 2025
मागील जन्मातील कर्म या जन्मातील आयुष्यावर कसे परिणाम करतात? जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
हिंदू तत्त्वज्ञानात कर्मसिद्धांताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक जीव आपले कर्म स्वतः निर्माण करतो आणि त्याचे फलही त्यालाच भोगावे लागते. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हा एक अखंड विश्वनियमानुसार चालणारा चक्र आहे. या चक्रात आत्मा नष्ट होत नाही; शरीर बदलते, पण आत्म्याचे अनुभव आणि कर्मांचे संस्कार सूक्ष्म रूपात पुढील जन्मातही कायम राहतात. मागील जन्मात […]
कोणत्या दिवशी सुरू होईल खरमास? सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘या’ गोष्टी
ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार सूर्य ग्रह जेव्हा धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो, कारण या काळात सूर्याची ऊर्जा कमी होते. तर यंदा 16 डिसेंबर 2025 रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. या परिस्थितीत यंदाचं खरमास 16 डिसेंबर 2025 रोजी सुरू होईल आणि 14 जानेवारी 2026 रोजी संपेल. धनु ही गुरूची राशी आहे. त्यामुळे […]
अमेरिकेवर मोठं संकट, उडाला हाहाकार, अख्ख मार्केट जाम
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील व्यापाऱ्यांना आता मोठ्या संकटात टाकलं आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर लावलेला भरमसाठ टॅरिफ हे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे इतर देशांमधून अमेरिकेत होणारी निर्यात प्रचंड प्रमाणत कमी झाली आहे, त्यामुळे वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेमध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, अनेक […]
हिवाळ्यात दररोज भिजवलेले बदाम आणि अंजीर खाल्ल्यास शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
हिवाळा सुरू झाल्याने आपण प्रत्येकजण शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आहारात गरम पदार्थांचे समावेश करतात. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नट्स हे सर्वोत्तम स्रोत मानले जातात. तुम्ही मनुका, बदाम, अंजीर आणि खजूर यांसारखे नट्स खाऊ शकता. हे सर्व नट्स त्यांच्या वेगवेगळ्या पौष्टिकतेसाठी आणि फायद्यांसाठी ओळखले जातात. मात्र जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याचा विचार येतो तेव्हा […]
आता पोटदुखीच्या समस्या होतील छूमंतर…. गरम पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ
आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर थेट आणि मोठा परिणाम होत आहे. धावपळीचे आयुष्य, वेळेअभावी चुकीच्या सवयी, अनारोग्यकारक खाणे आणि सततचा ताण या सगळ्यामुळे शरीर कमकुवत होत जाते. याचा सर्वात पहिला परिणाम पचनसंस्थेवर दिसतो, आणि त्यातून बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांना यामुळे अस्वस्थता, जडपणा आणि मानसिक तणावही जाणवू शकतो. पचनाचा त्रास सुरू झाल्यावर दैनंदिन आयुष्यही […]