हिंदू धर्मात घंटा आणि शंख यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. पितळी घंटा असो किंवा शंख, त्यांचा आवाज वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो असे म्हटले जाते. शिवाय, देवता आणि देवता देखील प्रसन्न होतात. तसेच घंटा असो किंवा शंख आवाज मनाला एकाग्र करण्यास आणि प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. पण बऱ्याचदा ते वाजवण्याची योग्य पद्धत माहित […]
Archives for November 2025
IND vs SA : रोहित शर्मा याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? हिटमॅनच्या इतक्या धावा
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यांनतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा याने या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी सरावाला सुरुवात केलीय. रोहितने विराट कोहली याच्यासह ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तडाखेदार खेळी केली होती. क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशाच स्फोटक खेळीची अपेक्षा असणार आहे. भारत विरुद्ध […]
मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसांमध्ये आत्मा कोण-कोणत्या अवस्थेमधून जातो, पाहा गरुड पुराण काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये 18 पुराणं आहेत, त्यामध्येच गरुड पुराणाचा देखील समावेश होतो, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास नेमका कसा होतो? आत्म्याला कोण -कोणत्या अवस्थेमधून जावं लागतं? मृत्यूनंतर व्यक्तीचं नेमकं काय होतं? या सर्व गोष्टींचं वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते 13 व्या दिवसापर्यंत गरुड पुराण ऐकवलं जातं, त्यामुळे मृत आत्म्याला […]
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर ‘या’ वस्तू करा अर्पण, संपत्ती आणि समृद्धीत होईल वाढ
हिंदू धर्मात पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमे येते तेव्हा त्याचे महत्त्व आणखी वाढते. भगवान श्रीकृष्णाने या महिन्याचे वर्णन स्वतःचे स्वरूप म्हणून केले आहे. म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी केलेले सर्व विधी तुम्हाला प्रचंड फळ देतात. या दिवशी स्नान, दान आणि पूजा विहित आहे. असे म्हटले जाते की या पवित्र तिथीला भगवान विष्णू, […]
Eknath Shinde : नगरपरिषदेच्या प्रचारात नेत्यांकडून ‘लाव रे तो फोन’, सभेतून उपमुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना थेट कॉल अन्….
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नवीन प्रचार शैली समोर आली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या प्रचारसभांमधून थेट संबंधित मंत्र्यांना फोन करून मतदारांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सभांमधून मंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन केले. त्यांनी एमआयडीसी उभारणी, रुग्णालयांची दुरुस्ती आणि वायू […]
बॉम्बे म्हणायचं की मुंबई? अभिनेता सिद्धार्थ जाधवने एका वाक्यात संपवला विषय, रोखठोकच म्हणाला…
Siddharth Jadhav : प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘नटसम्राट बालगंधर्व कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. सिद्धार्थ जाधवच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याला हा पुरस्कार ‘साईदिच्छा प्रतिष्ठान’ आयोजित 25 व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम आज यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे पार पडला. यावेळी बॉम्बे म्हणायचं की मुंबई? […]