• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल

November 30, 2025 by admin Leave a Comment


कलिंगड : कलिंगड शरीराला थंडावा देते, म्हणून हिवाळ्यात ते खाल्ल्याने सर्दी किंवा घसा खवखव वाढू शकते. त्यात जास्त पाण्याचे प्रमाण थंड हवामानात शरीराचे तापमान कमी करते.

खरबूज : खरबूज देखील शरीराला थंडावा देणारं फळ आहे.  हिवाळ्यात जेव्हा पचनशक्ती कमकुवत असते तेव्हा हे फळ पचण्यास कठीण होऊ शकते. ते श्लेष्मा वाढवते, ज्यामुळे सर्दी देकील होऊ शकते.

खरबूज : खरबूज देखील शरीराला थंडावा देणारं फळ आहे. हिवाळ्यात जेव्हा पचनशक्ती कमकुवत असते तेव्हा हे फळ पचण्यास कठीण होऊ शकते. ते श्लेष्मा वाढवते, ज्यामुळे सर्दी देकील होऊ शकते.

अननस :  अननस हे संवेदनशील फळ आहे. हिवाळ्यात जास्त प्रमाणात हे फळ खाल्ले तर घसा खवखवणे, तोंड येणे किंवा ऍलर्जी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात त्याचे जास्त सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो

अननस : अननस हे संवेदनशील फळ आहे. हिवाळ्यात जास्त प्रमाणात हे फळ खाल्ले तर घसा खवखवणे, तोंड येणे किंवा ऍलर्जी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात त्याचे जास्त सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो

केळी : थंड हवामानात केळीमुळे श्लेष्मा वाढू शकतो आणि सकाळी केळी खाल्ल्यानंतर अनेकांना जडपणा जाणवतो. हिवाळ्यात त्यांचे सेवन मर्यादित करणे चांगले.

केळी : थंड हवामानात केळीमुळे श्लेष्मा वाढू शकतो आणि सकाळी केळी खाल्ल्यानंतर अनेकांना जडपणा जाणवतो. हिवाळ्यात त्यांचे सेवन मर्यादित करणे चांगले.

 द्राक्षे : द्राक्षे शरीराला थंडावा देतात आणि अनेकदा खोकला आणि सर्दी होऊ शकतात. त्यांच्यातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने हिवाळ्यात जास्त प्रमाणात सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.

द्राक्षे : द्राक्षे शरीराला थंडावा देतात आणि अनेकदा खोकला आणि सर्दी होऊ शकतात. त्यांच्यातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने हिवाळ्यात जास्त प्रमाणात सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.

हिवाळ्यात कोणती फळे खावीत? हिवाळ्यात सफरचंद, संत्री, पेरू, डाळिंब आणि किवी यांसारखी फळे खावीत. ही फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, व्हिटॅमिन सी समृद्ध असतात आणि शरीराला आतून उबदारपणा आणि ऊर्जा प्रदान करतात.

हिवाळ्यात कोणती फळे खावीत? हिवाळ्यात सफरचंद, संत्री, पेरू, डाळिंब आणि किवी यांसारखी फळे खावीत. ही फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, व्हिटॅमिन सी समृद्ध असतात आणि शरीराला आतून उबदारपणा आणि ऊर्जा प्रदान करतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Akshye Khanna : जणू एखादा शिकारी शांतपणे ठेवतोय शिकारीवर नजर… अक्षय खन्ना ते रेहमान डकैत… कसं झालं ट्रान्स्फॉर्मेशन ? ‘त्या’ लूकची गोष्ट
  • भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर
  • महिलांमध्ये मोठ्या संख्येने वाढणारा ‘हा’ आजार बरा होऊ शकतो का? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
  • Ind vs Pak : PM मोदी की शरीफ, कोणाला मिळतो जास्त पगार?
  • टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पहिल्यांदाच नको ते घडलं, एका षटकात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in