
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे.. त्यामुळे कोणताही सण साजरा करण्याआधी आपण वास्तुशास्त्राचा विचार करतो. वास्तुशास्त्रानुसार, नाताळाच्या दिवशी देवाच्या मूर्ती भेट म्हणून देऊ नका .
चुकूनही कात्री, चाकू, तलवारी किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तू सारख्या धारदार वस्तू देऊ नका. असे केल्याने नाते बिघडू शकते.
नाताळात कोणालाही रुमाल किंवा पेन भेट देऊ नका. या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्याने भेटवस्तू घेणाऱ्यावर आणि तुमच्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो .
कधीही कोणालाही व्यवसायाशी संबंधित काहीही भेट म्हणून देऊ नका. असे केल्याने तुम्ही ज्याला भेट देत आहात त्याला व्यावसायिक नुकसान होऊ शकते .
वास्तुशास्त्रानुसार, मत्स्यालय , धबधबे किंवा कासव यासारख्या वस्तू भेट म्हणून देऊ नका . यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात . तसेच, या दिवशी काटेरी झाडे भेट म्हणून देऊ नका .




Leave a Reply